पोस्ट्स

बदलांच्या वळणावर.....

  बदलांच्या वळणावर ...... आयुष्य बदललेल आपल्याला बघायचं असतं , अनुभवायचं असतं ,आपल्याला बदलायच मात्र नसतं....  असं म्हणतात  बदल अशी गोष्ट आहे की आयुष्यात कायम स्थिर आहे.., आपण बदलेना की निसर्ग किंवा नियती ते बरोबर घडवून आणते आपल्यात आणि परिस्थितीत ही.... मनाला आणि माणसाला एकांतात बसलं की काय चुकत कुठं चुकत हे बघायला चांगलं जमतं....,नाहीतर एरवी माणूस स्वतचं कमी अन् दुसऱ्याच्या चुका आणि गोष्टी यातच जास्त लक्ष देत असतो... आयुष्य थांबल्या सारखं वाटतं असलं तरी बदल हे सुरूच असतात आपल्याला त्या वेळेप्रमाणे बदलायच आहे हेच जणू ते सांगत असतात... काळाच्या ओघात हे खूप काही शिकवून मात्र जातात., आपल्याला घडवून जातात... मनाला आणि माणसाला ते accepted नसतं कारण  काही बदल मनासारखे असतात तर काही मनाविरुद्ध .... जे चाललय तेच चालत राहावं असं वाटतं  आणि असं असतानाच बदल स्वीकारायलाही तयार व्हावं लागतं.., पण हे खरचं आहे  नाहीतर मग आहे त्याच गोष्टी repeated घडतात आणि मग तेच चक्र.... So.., If  You Want to Change in Your life then You have to change yourself  first ..,Chang...

जगणं आणि बरंच काही...

    जगणं आणि बरंच काही .... आठवणीं आणि भावना यांचा खेळ काय तो निराळाच ... आठवणींचा डोंब मनात उसळला की विचार आणि भावनांची गुंफण होवू लागते....आठवणी नेहमीच चांगल्या किंवा हव्या हव्याशा असतीलच असं नाही....कधी कधी त्या संमिश्र ही असतात...कधी चेहऱ्यावर स्मित हास्य आणतात तर कधी पापण्या पाणवतात...... कधी स्वतःच  स्वतःच कौतक करायला भाग पाडतात तर कधी आपण अस का केलं म्हणून स्वतःवर राग आणायचं काम करतात......काही ही असली तरी आठवणी या आपल्या सावलीसारख्या आपल्या सोबत असतात.....आयुष्याच्या flash back मध्ये तर त्याच घेऊन जातात....पण त्यांना कसं घ्यायचं..,म्हणजे positive way ने घेऊन आनंदी राहायचं, झालेल्या गोष्टींपासून काय सुधार करता येईल हे बघायचं की त्यातच अडकून रहायचं हे सगळं आपल्यावरच..... चुकांचा, विचारांचा आणि आपल्याकडे आता काय नाही त्याचा अतिरेक न करता सद्य परिस्थितीत काय करता येईल  हे बघणं खूपच गरजेचं ....नाहीतर मग मानसिक त्रास आणि निराशेची गर्ता यायला ही वेळ नाही लागत...आपल्या अवतीभोवती हेच बघतो आपण.., अगदी आपल्या आयुष्यात ही...... कारण कधी कधी मन हे चांगल्या गोष्टीं पेक्षा ...

वाचन लेखन आणि बरंच काही.....

  वाचन , लेखन आणि बरंच काही....  #spirituality #life#reading #writing #जगणं वाचणाऱ्याला (अर्थात वाचकाला) एखादं पात्र आपल्याशी मिळतं जुळत वाटावं.., त्याला जे सांगायचंय तेच  आपल्या प्रश्नाचं उत्तर असावं का..? इतकं साम्य आणि तारतम्य कसं काय? मनात प्रश्नांनी कल्लोळ माजवावा आणि उत्तर मिळावं..., इतकं सोप्पं?... मनात शंका यावी अन् त्याचं निरसन व्हावं, कधी कधी हे आपल्याशीच घडतं याचच अचरज.., काही सांकेतिक भाषेतून आपल्याशी संवाद व्हावा ,एक अशी शक्ती जी तुम्हाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करते... खरंच असं असावं? ....किती उशीर हे सगळं समजायला?....पण सगळ्यांच्या येत का हे ध्यानी?.....असावं बहुदा किंवा नसेल ही... प्रत्येकामध्ये काही अंतरिक शक्ती असते...,स्वतच्या intution ने स्वतः सोबत इतरांना ही guidence मिळायलाच हवा हाच हेतू असावा नियतीचा त्यामागे.... आयुष्याच्या या प्रवासात किती गोष्टी सोडाव्या लागतात किंबहुना लोक ही...काही आपण cut off करतो काही नियती...तर कधी भरभरून देते ही...गोष्टी आणि आपलं हित जपणारी लोक ही... अजुन किती तरी मैल जायचंय..,काही गोष्टी अदृश्य असून कसं काय संवा...

अलिप्तता आणि मी.....

  अलिप्तता आणि मी.... आजकाल मी न बोलताच सगळं काही बोलून जाते...माहिती का पण न बोलताच सारी नाती जपावीशी वाटतात आजकाल.., आजूबाजूच्या गोष्टी आणि लोकं कळली की मग आपला सहवास आणि स्वतचं time ही खूप precious आणि हवं हवसं वाटतं...
  जातीयवाद आणि आपण....पुरोगामी?आपण? Castism and our society सुशिक्षित असून ही अडणीपणाने वागणारे आपण..... आपलं कुटूंब अन् आपला समाज....जाती आपल्यासाठी की आपण जातीसाठी?..हाच मुळी मोठा प्रश्न मनाला भेडसावतोआहे आता...एकजुटीने राहण्यासाठी आपल्यातल्या जातीयवादाच्या दऱ्या मिटण्या साठी महापुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली.....अन् आपण आज काय करत आहोत?

सुंदरता आणि जगणं...

इमेज
  सुंदरता आणि जगणं.... आपण अश्या समाजात राहतो जिथं.... सुंदर दिसणं म्हणजे मुलीने गोरं असणं सडपातळ बांधा असणं...अजून कैक गुण..तसचं काहीसं मुलांच्या बाबतीत ही आहे...पैसा असणं तो काळा का गोरा हे बघणं.. म्हणजे असण्याला काहीच नाही का महत्त्व...??? माणसाने सुंदर असावं की मनाने तनाने...?अर्थात त्याच उत्तर असेल दोन्हीं नी पण...परंतु सुंदर तेच्या भाकड कल्पना ही बदलायला हव्यात ना..