पोस्ट्स

वाचन लेखन आणि बरंच काही.....

  वाचन , लेखन आणि बरंच काही....  #spirituality #life#reading #writing #जगणं वाचणाऱ्याला (अर्थात वाचकाला) एखादं पात्र आपल्याशी मिळतं जुळत वाटावं.., त्याला जे सांगायचंय तेच  आपल्या प्रश्नाचं उत्तर असावं का..? इतकं साम्य आणि तारतम्य कसं काय? मनात प्रश्नांनी कल्लोळ माजवावा आणि उत्तर मिळावं..., इतकं सोप्पं?... मनात शंका यावी अन् त्याचं निरसन व्हावं, कधी कधी हे आपल्याशीच घडतं याचच अचरज.., काही सांकेतिक भाषेतून आपल्याशी संवाद व्हावा ,एक अशी शक्ती जी तुम्हाला ध्येयापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करते... खरंच असं असावं? ....किती उशीर हे सगळं समजायला?....पण सगळ्यांच्या येत का हे ध्यानी?.....असावं बहुदा किंवा नसेल ही... प्रत्येकामध्ये काही अंतरिक शक्ती असते...,स्वतच्या intution ने स्वतः सोबत इतरांना ही guidence मिळायलाच हवा हाच हेतू असावा नियतीचा त्यामागे.... आयुष्याच्या या प्रवासात किती गोष्टी सोडाव्या लागतात किंबहुना लोक ही...काही आपण cut off करतो काही नियती...तर कधी भरभरून देते ही...गोष्टी आणि आपलं हित जपणारी लोक ही... अजुन किती तरी मैल जायचंय..,काही गोष्टी अदृश्य असून कसं काय संवा...

अलिप्तता आणि मी.....

  अलिप्तता आणि मी.... आजकाल मी न बोलताच सगळं काही बोलून जाते...माहिती का पण न बोलताच सारी नाती जपावीशी वाटतात आजकाल.., आजूबाजूच्या गोष्टी आणि लोकं कळली की मग आपला सहवास आणि स्वतचं time ही खूप precious आणि हवं हवसं वाटतं...
  जातीयवाद आणि आपण....पुरोगामी?आपण? Castism and our society सुशिक्षित असून ही अडणीपणाने वागणारे आपण..... आपलं कुटूंब अन् आपला समाज....जाती आपल्यासाठी की आपण जातीसाठी?..हाच मुळी मोठा प्रश्न मनाला भेडसावतोआहे आता...एकजुटीने राहण्यासाठी आपल्यातल्या जातीयवादाच्या दऱ्या मिटण्या साठी महापुरुषांनी आपल्या जीवाची बाजी लावली.....अन् आपण आज काय करत आहोत?

सुंदरता आणि जगणं...

इमेज
  सुंदरता आणि जगणं.... आपण अश्या समाजात राहतो जिथं.... सुंदर दिसणं म्हणजे मुलीने गोरं असणं सडपातळ बांधा असणं...अजून कैक गुण..तसचं काहीसं मुलांच्या बाबतीत ही आहे...पैसा असणं तो काळा का गोरा हे बघणं.. म्हणजे असण्याला काहीच नाही का महत्त्व...??? माणसाने सुंदर असावं की मनाने तनाने...?अर्थात त्याच उत्तर असेल दोन्हीं नी पण...परंतु सुंदर तेच्या भाकड कल्पना ही बदलायला हव्यात ना..

विश्वास....

विश्वास ....   विश्वास..... किती लहान शब्द आहेना...पण या एका शब्दात  जुनी नवी सारी नाती आयुष्यभर जपली जातात....  विश्वास....नावाला शब्द...पण कमावयला अख्खं आयुष्य ही अपूरं पडतं अन् गमावायला एक क्षण ही पुरेसा असतो ... पण विश्वास आहे म्हणून तर नात्यात प्रेमाची,आपलेपणाची घट्ट नीव आहे जणू...मग ते नात कोणतं ही असो... आई वडील बहीण भाऊ पासून ते मैत्री  प्रेम आयुष्यभरासाठीचा जोडीदार, आपलं काम, career मध्ये इथपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत विश्वासाने जोडलेली माणसं.... आयुष्याच्या या प्रवासात अनेक लोक भेटतात... कधी विश्वासाने जवळ येतात अन् तेच विश्वास गमावला की तीच लोक अगदी अनोळखी होतात....पण यातून एक मात्र चांगलं होतं म्हणा...माणसं ओळखायला आपण वेळीच शिकतो...अन् परत चूक करताना स्वतः लाच सावरतो...काही गोष्टी अन् व्यक्ती वेळीच सोडून द्यावा लागतात काही मनात न ठेवता...आयुष्य अजुन सोपं होतं मग जगताना..   विश्वास अन् अनुभव मला एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात...नवनवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करतात अन् आहे त्या गोष्टी अन् व्यक्ती जोडून ठेवयला ही मदत करतात.... विश्वास प्रत्येकवेळी...

निराशा आणि आयुष्य.....

निराशा आणि आयुष्य..... भणंग आयुष्य झालं असताना...मनात विचारांचा डोंब उसळला असताना...माणसानं शांत आयुष्य कसं जगावं??....प्रत्येकालाच हे भेडसावत असेल.. मग प्रत्येक माणूस कसा व्यक्त होत असेल बरं?असच मनात विचार आला आणि मग बहुदा लेखणीला ही अनावर झालं...